बाळ गंगाधर टिळक




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2093

बाळ गंगाधर टिळक

भारतीय स्वातंत्र्याचा उद्गाता
लोकमान्य टिळक
जन्म : २३ जुलै १८५६ (चिखलगाव, रत्नागिरी)
मृत्यू  : १ ऑगस्ट १९२० (मुंबई)
नाव   : बाळ गंगाधर टिळक

भारतीय स्वतंत्र लढ्यात ज्यांनी आयुष्य वेचल त्यामध्ये लोकमान्य टिळकांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. कारण या थोर महात्म्यांनी तरून वयातच समाज सुधारण्यासाठी व समाज ऐक्यासाठी जिद्दीने पाऊले उचलली. देशभक्तीच्या आलोट प्रेमासाठी स्वदेशाचा नारा देशभर पसरवला. समाज जागृतीसाठी लेखणी आवश्यक असल्याचे चाणाक्षपणे ओळखून “केसरी” व “मराठा” यासारखी वृतपत्रे सुरु केली.
जहालमतावाद्यांचे लोकमान्य टिळक हे नेते बनले. ” स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, व तो मी मिळवणारच ” अशा प्रयन्तवादाचा जनक लोकमान्य टिळक. समाज तर सुधारलाच पाहिजे, पण प्रथम स्वातंत्र्य आवश्यक आहे असे त्यांचे मत होते.
शिक्षणाची माणसाच्या आयुष्यात अतिशय निकडीची गरज आहे. ते प्रत्येकाला मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. मोडेन पण वाकणार नाही अशी त्यांची स्वराज्यासाठी मनापासून तयारी होती. समाज जागृती व हिंदू मुस्लिम ऐक्ययासाठी अनेक प्रकारचे ध्येयवादी प्रयोग त्यांनी केले. परकीय सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टमय जीवनाची अनेक वेळा ओळख करून दिली. लोकमान्य टिळक स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर लढले. आजही आपण त्यांचे अभिमानाने नाव घेतो.

Bal Gangadhar Tilak (Indian political leader): born as Keshav Gangadhar Tilak, was an Indian nationalist, journalist, teacher, social reformer, lawyer and an independence activist. He was the first popular leader of the Indian Independence Movement.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2093




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu