अण्णांची टीका




Like
Like Love Haha Wow Sad Angry

प्रश्न न सुटल्याने नक्षलवादाला जन्म

भारतातील राजकारण्यांनी लोकसभेचा आणि विधानसभेचा उपयोग जनतेचा हितासाठी न केल्याने जन समाजाचे प्रश्न तसेच राहिले. त्या विपरीत परिणाम होवून देशात नक्षलवादास सुरवात झाली. आज गुरुवारी येथील विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत अण्णा बोलत होते. लोकपाल व लोकयुक्ता बिलाला समर्थन मिळण्यासाठी ते सध्या राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. अण्णा पुढे म्हणाले, देश्याच्या तिजोरीत भ्रष्टाचार वळवीसारखा चिकटला आहे. शाशनाच्या तिजोरी जमा होणारा जनतेचा पैसा लोकसभेत व विधानसभेत काही दरोडेखोर लुटून नेत आहेत.

टीम अन्नामधील त्यांचे सहकारी केजरीलाल व किरण बेदी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल प्रश्न उपस्तीत केले असता अण्णा म्हणाले, केजरीलाल व बेदीच्या भ्रष्टाचारचा एक जरी पुरावा मला सापडला तर मी क्षणाचाही विलंब न करता त्यांना सोडून देईल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




1 Comment. Leave new

  • Sambhapatil
    05/11/2012 5:38 AM

    kam kami ani tika jast…………….. kay honar ya deshach…. dev jane…

    Reply

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: