शेतकर्‍यांच्या आत्महत्यांत घट




शेतकर्‍यांच्या आत्महत्यांत घट

सरकारने विविध उपाययोजना केल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी झाल्या आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात शेतकर्‍यांच्या आत्महत्या घटल्या आहेत. उत्तर प्रदेशात तर गेल्या वर्षी एकही आत्महत्या झालेली नाही. शेतकर्‍यांना आरबीआय, नाबार्ड कमी व्याजदरावर कर्ज पुरवठा करीत आहे. राष्ट्रीयकृत बँकांद्वारे शेतकर्‍यांना सात टक्के व्याजदराने कर्ज दिले जात आहे, असे अर्थ राज्यमंत्री नमो नारायण मीना यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

कर्ज, नापिकी, दुष्काळ, सामाजिक-आर्थिक आणि वैयक्तिक आदी आत्महत्येची कारणे आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांना पुनर्वास पॅकेज देण्यात आले आहेत. त्या अंतर्गत ३0 सप्टेंबर २0११ पर्यंत १९,९९८.८५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड